महाराष्ट्राची पक्षी पंढरी मायणी या पक्षी अभयारण्यातील विविध पक्षांची ओळख करून देणारा व पक्षांच्या छायाचित्रांसह त्यांचे मूळचे प्रदेश, त्यांच्या स्थलांतरांचे प्रकार, त्यांच्या स्थलांतराचा कालावधी, त्यांच्या स्थलांतरांचे मार्ग, त्यांच्या स्थलांतराची कारणे, त्यांची प्रजनने, त्यांच्या स्थलांतरणातील संकटे, त्यांची जीवनशैली... वेडा राघू ते राखी बगळा अशा आशियाई उपखंड व आशियाईतर उपखंडातील पाच-पन्नास पक्षांचा रोचक आणि रंजक परिचय करून देणारा व पर्यावरणीय भान जागविणारा सहज सुंदर लेख. 🐣🐥🕊🦅🦆🦢🦤🦩🐧🐦🦜🦇🐔
खूप छान माहितीवजा लेख...! फोटोखाली पक्ष्यांची नावे दिली असती तर बरे झाले असते. रोहित (अग्निपंख) पुढच्या वर्षी आला की मला कळवा. हा छान छंद जोपासला आहे तुम्ही..!
खूप छान लेख आहे या लेखामुळे पक्षांचे अनोखेजीवन समजावून घेता आले समकाळात माणसाकडे जीपीएस सिस्टीम असूनही अनेक वेळेला तू चुकतो पण पक्षाकडे कोणत्याही प्रकारची जीपीएस सिस्टीम नसताना प्रत्येक वेळी न चुकता पक्षी त्याच ठिकाणी कसे येतात हा प्रश्न कुतूहल वाढवणारा आहे.
प्रा.डॉ.चंद्रकांत कांबळे,वाई संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.श्यामसुंदर मिरजकर यांनी स्थलांतरित पक्षांविषयी लिहिलेला लेख, विशेष अभ्यासणीय आहे.हजारो किलोमीटर अंतर पार करून पक्षी ठराविक ठिकाणी येतात, हे खरोखरच विशेष आहे.विविध पक्षांची त्यांनी दिलेली यादी, महत्त्वपूर्ण आहे.
खूप अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. मला निसर्गातील पक्षी व प्राणी खूप आवडतात त्यांचे निरीक्षण करणे मला फार आवडते. विविध पक्ष्यांचे स्थलांतर व त्यांची माहिती पक्ष्यांच्या फोटो सह वाचण्यास मिळाली . धन्यवाद श्याम 🙏
गेली पंचवीस वर्षांहून अधिक काळ शब्दोत्सव या नावाने मासिक आणि दिवाळी विशेषांक प्रकाशित करतो आहे.महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विविध क्षेत्रातील मान्यवर आपण सांगली जिल्ह्यातील सावंतपूर या गावातून प्रकाशित करत असलेल्या शब्दोत्सव या अंकात लिहीत असतात. तत्पूर्वी शब्दोत्सव या नावाने मासिक किंवा दिवाळी अंक प्रकाशित होत नव्हता. या नावाने नोंदणी मिळायच्या आधी पासून शब्दोत्सव या नावाने मासिक आणि दिवाळी अंक प्रकाशित करण्यास सुरुवात केली होती.नोंदणी होण्यापूर्वीच हा सर्वांना माहीत होता. कालांतराने नोंदणीचे प्रक्रिया पूर्ण झाली तरी दिल्ली येथील संबंधित कार्यालयाकडून या अंकाची कागदपत्र गहाळ झाली. या कागदपत्रांची पुन्हा पूर्तता करण्यास विलंब झाला. या संधीचा गैरफायदा घेऊन काही व्यक्तींनी शब्दोत्सव हे नाव उचलले आणि कागदपत्रे सोपस्कार पूर्ण करून आपण गेली 25 वर्ष हुन अधिक काळ वापरत असलेले हे नाव वापरले. अर्थातच हे सरळ सरळ उचलेगिरी आहे. या उचलेगिरीवरूनच गुणवत्ता स्पष्ट होते
श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास व्यक्तिमत्त्व विकास हा आज परवलीचा शब्द झाला आहे. व्यक्तिमत्त्वात व्यक्तीचे बाह्यदर्शन आणि त्याच्या आंतरिक क्षमता यांना महत्त्व असते. अांतरिक क्षमतांच्या जडणघडणीत म्हणजेच पर्यायाने व्यक्तिमत्त्व विकासात भाषेचे स्थान अनन्यसाधारण आहे. भाषा ही माणसाने निर्माण केलेली अभूतपूर्व संरचना! मानवी विकासात भाषेला मैलाचा दगड मानता येईल. भाषांची निर्मिती आणि लिपींचा शोध यामुळे माणूस वेगाने प्रगती करू लागला. त्याने स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण जीवनमान विकसित केले. त्यामुळेच मानवी जीवनात भाषेला प्रचंड महत्त्व असलेले दिसते. भाषा शिकणे किंवा आत्मसात करणे म्हणजे भाषिक कौशल्यांचा विकास करणे होय. व्यक्तीने स्वत:मध्ये भाषिक कौशल्ये विकसित केल्यानंतर आपोआपच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. त्याचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होऊ लागते. श्रवण, भाषण, वाचन, लेखन व संभाषण ही भाषिक कौशल्ये मानली जातात. या भाषिक कौशल्यांचा विकास साधून व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत राह...
ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप स्मार्टफोन ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक क्रांतीच म्हणावी लागेल. त्यामुळे स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेट सुविधेचा वापर करणे सहज सोपे झाले. त्या पाठोपाठ अनेक प्रकारचे सोशल मीडिया म्हणजेच समाज माध्यमांच्या वापराचे पर्याय खुले झाले. यामध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, telegram, व्हिडिओ चॅनल, युट्युब, रिल्स, फेसबुक अशा अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. त्यातीलच एक महत्त्वाची सुविधा म्हणजे ब्लॉग होय. सामान्यतः ज्या काळात छापील मासिके नियतकालिके निघत होती व अन्य पर्याय उपलब्ध नव्हते, त्या काळात फक्त मान्यवर गणले जाणारे लेखकच लिहू शकत होते आणि त्यांचे लेखन प्रकाशित होऊ शकत होते. सोशल मीडियाच्या काळात लिहायची उर्मी व इच्छाशक्ती असणारी प्रत्येक व्यक्ती लिहू लागली व तत्काळ विविध समाजमाध्यमांचा वापर करून प्रकाशित तसेच प्रसारित करू लागली. यामध्ये ब्लॉग लेखन हा सहज उपलब्ध होणारा चांगला पर्याय आहे. ब्लॉग या शब्दाला मराठीत अनुदिनी किंवा जालपत्रिका किंवा जालनिशी असे पर्यायी शब्द आहेत. ब्लॉग (blog) हा शब्द वेब (web+log) लॉग...
छ. शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा दस्तऐवज: आज्ञापत्र महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला अस्मिता व अभिमान मिळवून देणारे छ. शिवराय हे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. शून्यातून विश्व निर्माण करण्याचा पराक्रम त्यांनी केला. एका पराक्रमी जहागीरदाराच्या मुलगा म्हणून सुरुवात केली आणि स्वतःचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हे करताना राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या प्रेरणेचा आणि राजे शहाजी महाराजांच्या संकल्पाचा त्यांना उपयोग झाला. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची ठरली त्यांची विचारसरणी त्यांचे दृष्टिकोन. अठरापगड जातीचे गोळा केलेले मावळे, त्यांच्यामध्ये भरलेला आत्मविश्वास, या बळावरच शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवराज्याचे वैशिष्ट्य असे की ते आधुनिक कालखंडातील लोकशाही व्यवस्थेत महत्त्वाचे वाटत आहे. शिवाजी महाराजांनी घेतलेले निर्णय स्वराज्यासाठी घालून दिलेले नियम आणि त्यांची राजनीती आजही आपणास मार्गदर्शक ठरावी अशीच आहे. या राजनीतिच्या आधारे पुढे मराठ्यांनी राज्य केले. आपले स्वराज्य अटकेपा...
खूप अभ्यासपूर्ण लेख लिहिलेला आहे धन्यवाद
उत्तर द्याहटवाधन्यवाद दीपनारायण
उत्तर द्याहटवाअत्यंत सुंदर आणि उत्तम लेख आहे.
उत्तर द्याहटवामहाराष्ट्राची पक्षी पंढरी मायणी या पक्षी अभयारण्यातील विविध पक्षांची ओळख करून देणारा व पक्षांच्या छायाचित्रांसह त्यांचे मूळचे प्रदेश, त्यांच्या स्थलांतरांचे प्रकार, त्यांच्या स्थलांतराचा कालावधी, त्यांच्या स्थलांतरांचे मार्ग, त्यांच्या स्थलांतराची कारणे, त्यांची प्रजनने, त्यांच्या स्थलांतरणातील संकटे, त्यांची जीवनशैली... वेडा राघू ते राखी बगळा अशा आशियाई उपखंड व आशियाईतर उपखंडातील पाच-पन्नास पक्षांचा रोचक आणि रंजक परिचय करून देणारा व पर्यावरणीय भान जागविणारा सहज सुंदर लेख.
उत्तर द्याहटवा🐣🐥🕊🦅🦆🦢🦤🦩🐧🐦🦜🦇🐔
थंडीत पक्ष्यांचे संमेलन भरते मायणी परिसरात. अवश्य भेट द्या सर!
उत्तर द्याहटवालेख तर छान आहेच.. शिवाय दिवाळी अंकात तो खूप सुंदर घेतलेला आहे.. पक्ष्यांच्या कलर्स फोटोमुळे बघणं आणि वाचणं याचा सुंदर अनुभव घेता येतो..👍🏻
उत्तर द्याहटवाखूप छान माहितीवजा लेख...!
उत्तर द्याहटवाफोटोखाली पक्ष्यांची नावे दिली असती तर बरे झाले असते.
रोहित (अग्निपंख) पुढच्या वर्षी आला की मला कळवा.
हा छान छंद जोपासला आहे तुम्ही..!
सर खूप छान आणि माहितीपूर्ण लेख आहे. या विषयाचा तुमचा अभ्यास चांगलाच दिसतो आहे.
उत्तर द्याहटवाआपला शब्दोत्सव या मासिकाच्या दिवाळी विशेषांकातील 'स्थलांतरित पक्षी' या लेखांमधून विविध देशातील विविध पक्षाची माहिती मिळाली मांडणी व फोटो आकर्षक 🙏🙏
उत्तर द्याहटवामाहितीपूर्ण वाटतो आहे..... फोटो सुंदर.. एवढी माहिती कशी मिळाली? तुम्ही पक्षी निरीक्षण करता का?
उत्तर द्याहटवाछान आणि अज्ञात असणारे पक्षी स्थलांतराचे रहस्य उलगडले.ललित म्हणूनही चित्तवेधक.
उत्तर द्याहटवाखूप छान लेख आहे या लेखामुळे पक्षांचे अनोखेजीवन समजावून घेता आले समकाळात माणसाकडे जीपीएस सिस्टीम असूनही अनेक वेळेला तू चुकतो पण पक्षाकडे कोणत्याही प्रकारची जीपीएस सिस्टीम नसताना प्रत्येक वेळी न चुकता पक्षी त्याच ठिकाणी कसे येतात हा प्रश्न कुतूहल वाढवणारा आहे.
उत्तर द्याहटवाराजा माळगी
उत्तर द्याहटवाप्रा.डॉ.चंद्रकांत कांबळे,वाई
उत्तर द्याहटवासंत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.श्यामसुंदर मिरजकर यांनी स्थलांतरित पक्षांविषयी लिहिलेला लेख, विशेष अभ्यासणीय आहे.हजारो किलोमीटर अंतर पार करून पक्षी ठराविक ठिकाणी येतात, हे खरोखरच विशेष आहे.विविध पक्षांची त्यांनी दिलेली यादी, महत्त्वपूर्ण आहे.
खूप अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. मला निसर्गातील पक्षी व प्राणी खूप आवडतात त्यांचे निरीक्षण करणे मला फार आवडते. विविध पक्ष्यांचे स्थलांतर व त्यांची माहिती पक्ष्यांच्या फोटो सह वाचण्यास मिळाली . धन्यवाद श्याम 🙏
उत्तर द्याहटवासुंदर लेख नेहमी पेक्षा वगळा विषय असल्याने अधिक लक्षणीय ..
उत्तर द्याहटवासंशोधन पूर्ण ..
अतिशय सुंदर आणी माहितीपूर्ण लेख
उत्तर द्याहटवागेली पंचवीस वर्षांहून अधिक काळ शब्दोत्सव या नावाने मासिक आणि दिवाळी विशेषांक प्रकाशित करतो आहे.महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विविध क्षेत्रातील मान्यवर आपण सांगली जिल्ह्यातील सावंतपूर या गावातून प्रकाशित करत असलेल्या शब्दोत्सव या अंकात लिहीत असतात.
उत्तर द्याहटवातत्पूर्वी शब्दोत्सव या नावाने मासिक किंवा दिवाळी अंक प्रकाशित होत नव्हता.
या नावाने नोंदणी मिळायच्या आधी पासून शब्दोत्सव या नावाने मासिक आणि दिवाळी अंक प्रकाशित करण्यास सुरुवात केली होती.नोंदणी होण्यापूर्वीच हा सर्वांना माहीत होता.
कालांतराने नोंदणीचे प्रक्रिया पूर्ण झाली तरी दिल्ली येथील संबंधित कार्यालयाकडून या अंकाची कागदपत्र गहाळ झाली. या कागदपत्रांची पुन्हा पूर्तता करण्यास विलंब झाला. या संधीचा गैरफायदा घेऊन काही व्यक्तींनी शब्दोत्सव हे नाव उचलले आणि कागदपत्रे सोपस्कार पूर्ण करून आपण गेली 25 वर्ष हुन अधिक काळ वापरत असलेले हे नाव वापरले. अर्थातच हे सरळ सरळ उचलेगिरी आहे. या उचलेगिरीवरूनच गुणवत्ता स्पष्ट होते